Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

तुफान चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान.

पब्लिक पोस्ट प्रतिनिधी  रंजना आडे  आर्णी  तालुक्यातील चीखली ईजारा येथील निखिल यशवंत भरणे यांनी अलटेक कंपनीचे सोलर पॅनल विहिरीवर ...



पब्लिक पोस्ट प्रतिनिधी 
रंजना आडे 
आर्णी  तालुक्यातील चीखली ईजारा येथील
निखिल यशवंत भरणे यांनी अलटेक कंपनीचे सोलर पॅनल विहिरीवर बसविले होते. दिनांक ९जून २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता सुमारास  झालेल्या तुफान त्या  चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे झाडांची फांदी पडून एका सोलर पॅनलचे नुकसान झाले. 
तरी झालेल्या नुकसानीचा पंचनामा ग्रामपंचायत चिखली इजारा मार्फत करण्यात आलेला आहे. तहसील कार्यालय आणि विद्युत महामंडळ व altek कंपनीला देखील निवेदन देण्यात आले आहे.तरी या नुकसानीचे त्वरित शासनामार्फत आणि कंपनीमार्फत शेतकरी निखिल यशवंत भरणे चिखली  यांना त्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. तरी कंपनीने याची नोंद घेऊन त्वरीत नवीन सोलर पॅनल बसून देण्यात यावे ही आग्रहाची विनंती शेतकरी निखिल यशवंत भरणे यांनी केली आहे.

No comments